आता शिवाजीनगरवरून जालिंदरला भेटून घरी निघालो आहे...पाकिस्तानी क्रिकेट टीमला हरवून बी.सी. सी. आयच्या क्रिकेट टीमने विजय मिळवला म्हणून बरीच पुणेकर तरुण मुले दगडूशेठ हलवाई च्या मंदिरासमोर गर्दी करून घोषणा देत होते....!
गणपती बाप्पा मोरया....भारत माता कि जय...!
शेजारीच बुधवार पेठेतील स्वतःच्या शरीराची विक्री करणाऱ्या महिला पाहून त्यांना अजून जोर चढतो...!
गर्दीमधील एक जण त्या महिलांकडे पाहून म्हणतो...भारत माता कि जय म्हण....भारत माता कि जय म्हण...भारत माता कोण माहित नाही का...?
त्यातील एक महिला उत्तर देते...."माझी पुच्ची" हीच माझी भारतमाता...!
गर्दी झटक्यात बाजूला होते....काय बोलते बाई...म्हणत सगळे टिंगल करतात...माझी बसही पुढेच निघाली...!
ती अजून तिथेच उभी असेल कुणीतरी गिऱ्हाईक मिळावे म्हणून....!
हेच आहे भारताचे वास्तव....जय भारत...!
शिवराम ठवरे 20-03-2016
मुक्त पत्रकार-9175273528
Shivramthavare25@gmail.com
No comments:
Post a Comment